जिल्हा पातळीवर केलेल्या एका अभ्यासानुसार जलवायु परिवर्तनामुळे होणार्या अनिश्चित पावसाळ्याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा व विदर्भ क्षेत्रावर पडतो.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/