महामार्गावर वेगाने गाडी चालवत जाताना धम्माल येते, हो ना? पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा? रस्त्यावर झालेले प्राण्यांचे मृत्यू लवकरच विस्मृतीत जातात, आणि नवीन मृत्यू होतात तेव्हाच परत उजेडात येतात, जंगलांमधून व अभयारण्यांतून लोक निष्काळजीपणे वाहने चालवतात आणि निर्लज्जपणे परिस्थितिकीचा ऱ्हास होईल अश्या कृती करत राहतात. ही खचितच गमतीची गोष्ट नाही.
प्रस्तावित पद्धतीद्वारे वाहनांमधील रेडिएटरचा आवश्यक आदर्श आकार निश्चित करून फ्यूएल सेलवरील वाहनांचे वजन, किंमत आणि अंतराचा आवाका यांची सर्वोत्तम सांगड घालणे शक्य होते.
Mumbai/ जुलै 24, 2024