क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.

Science

Mumbai

क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.

Mumbai

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे ड्रोन-वृंदातील सदस्य ड्रोनना जीपीएस किंवा आंतर-ड्रोन संवाद प्रक्रियेविना केवळ कॅमेरा मधून प्राप्त माहिती वापरून वृंदरचना कायम ठेवणे शक्य.

Mumbai

काही सिंथेटिक प्लॅस्टिक मध्ये टेट्रापॉड आकाराचे नॅनोकण मिसळले असता त्या प्लॅस्टिकचा चिकटपणा कमी होऊन त्यावर प्रक्रिया करणे सुलभ होते असे आयआयटी येथील संशोधकांनी संयुक्त विद्यमाने केलेल्या एका संशोधनातून लक्षात आले

Mumbai

आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी इलेक्ट्रोलाइटचा +प्रवाह व ज्या पदार्थामध्ये छिद्रे पाडली जातात त्या पदार्थाचे अवशेष काढून टाकण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण करून अल्ट्रासॉनिक-असिस्टेड इलेक्ट्रोकेमिकल डिसचार्ज मशीनिंग (UA-ECDM) प्रक्रिया सूक्ष्मछिद्रांतील अवशेष काढण्याच्या समस्येवर मात करू शकते व त्यामुळे ठिसूळ पदार्थांच्या वस्तूची निर्मिती प्रक्रिया सुधारू शकते हे सिद्ध केले.

Mumbai

भारतीयांमध्ये मधुमेह-संबंधित मूत्रपिंड विकार प्रारंभिक अवस्थेत ओळखू शकणारे नवीन संशोधन रुग्णाला अनुसरून उपचारपद्धती निश्चित करायला मदत करू शकेल.

Mumbai

भारताच्या २०३० साठीच्या अक्षय ऊर्जा जनादेशातील उद्दिष्टांच्या पूर्तीचे मार्ग धुंडाळताना संशोधकांनी अतिशय सूक्ष्म स्तरावर काम करणारे वीज निर्मिती व ग्रिड प्रचालन मॉडेल विकसित केले. प्रादेशिक समन्वय आणि लवचिक अनुपालन यंत्रणा महत्त्वपूर्ण असल्याचे या अभ्यासामध्ये दिसून आले, शिवाय निर्धारित ऊर्जा साठवणूक आणि टप्प्याटप्प्याने कोळश्याचा वापर कमी करणे देखील महत्त्वाचे आहे, यामुळे देशात अक्षय उर्जेचा वापर वाढवण्यासाठी लवचिक, परवडण्याजोगा आणि विश्वासार्ह मार्ग मिळू शकेल.

मुंबई

Article Subtitle:

माइक्रोफायबर तयार होत असतानाच त्यांच्यावर नॅनोपार्टिकल्सचा लेप चढवण्याची आयआयटी मुंबईची पद्धत एकसमान आवरण आणि चांगली कार्यक्षमता सुनिश्चित करते.

मुंबई

१९७५ ते २०१४ या कालखंडातील माहितीच्या विश्लेषणातून आयआयटी मुंबई आणि हैदराबाद विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातील गेल्या ४० वर्षातील तीन टप्प्यांमधील बदलांचा मागोवा घेतला आणि त्यात असे दिसून आले की भारतातील अर्ध-शुष्क उष्णकटिबंधातील कृषी उत्पादनक्षमता शेतजमिनीच्या आकारापेक्षा आवश्यक संसाधनाची उपलब्धता, पत किंवा कर्ज आणि बाजारपेठा या घटकांवर अवलंबून आहे.

Mumbai

संगणक करत असलेल्या दूरस्थ प्रतिमांचे विश्लेषण आणि बोली भाषेत दिलेल्या सूचना यांच्यामधील दुवा बनले आयआयटी मुंबईचे नवीन AMVG मॉडेल.

Search Research Matters