आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह-आधारित सुई-विरहित सिरिंज विकसित केली ज्यामुळे शरीरात वेदनारहित आणि सुरक्षितपणे औषध वितरण होऊन त्वचेला होणारी इजा आणि संसर्गाचे प्रमाण कमी होते.
प्रा. अमर्त्य मुखोपाध्याय यांना त्यांच्या कार्यासाठी टाटा ट्रान्सफॉर्मॅशन पुरस्काराने २०२४ डिसेंबर मध्ये गौरवण्यात आले.
Mumbai/ Jan 24, 2025