कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी सिक्कीममधील अती उंचीवरील ठिकाणी हायब्रिड स्टोरेज सिस्टीम असलेल्या सौर मायक्रोग्रिड्सची स्थापना केली.
संशोधकांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर नैसर्गिक वायूच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
कमी खर्चात अधिक जलदपणे हायड्रोजनची निर्मिती करण्यास चुंबकीय उत्प्रेरक उपयोगी असल्याचे संशोधकांनी दाखवले
संशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्यातून झिरपणार्या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.