आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरच्या जड वाहनांच्या प्रदूषणावर अभ्यास करून वाहन प्रदूषणावर कडक धोरणे असण्याची गरज अधोरेखित केली.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/