वॅलरायझेशन वर केलेल्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल आयआयटी मुंबईच्या प्रा. देबब्रत मैती यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार -२०२२ ने गौरविण्यात आले.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/