जमिनीच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीमुळे शहरी भागावर असलेले धुक्याचे आवरण विरून जात आहे असे अभ्यासांती उघड झाले आहे.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/