भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील विद्यार्थ्याने युग्मित दोलकांच्या ‘कायमारा अवस्थेचे’ मूळ शोधले आहे.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/