जमिनीच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीमुळे शहरी भागावर असलेले धुक्याचे आवरण विरून जात आहे असे अभ्यासांती उघड झाले आहे.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी भारतातील मकराणा संगमरवरापासून बनवलेल्या वास्तू सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने उष्णतेमुळे होणाऱ्या क्षयाचे अनुकरण करणारी एक कार्यपद्धती आणि मापन संबंधीचा एक महत्त्वपूर्ण परस्परसंबंध विकसित केला आहे.
Mumbai/