भारतीयांमध्ये मधुमेह-संबंधित मूत्रपिंड विकार प्रारंभिक अवस्थेत ओळखू शकणारे नवीन संशोधन रुग्णाला अनुसरून उपचारपद्धती निश्चित करायला मदत करू शकेल.

Agro markets

मुंबई

१९७५ ते २०१४ या कालखंडातील माहितीच्या विश्लेषणातून आयआयटी मुंबई आणि हैदराबाद विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातील गेल्या ४० वर्षातील तीन टप्प्यांमधील बदलांचा मागोवा घेतला आणि त्यात असे दिसून आले की भारतातील अर्ध-शुष्क उष्णकटिबंधातील कृषी उत्पादनक्षमता शेतजमिनीच्या आकारापेक्षा आवश्यक संसाधनाची उपलब्धता, पत किंवा कर्ज आणि बाजारपेठा या घटकांवर अवलंबून आहे.

Search Research Matters