एका नवीन संशोधनानुसार सौराष्ट्रातील खोऱ्यांमधल्या गाळात सापडलेली खनिजे कोणत्या काळातील आहेत ते शोधले, ज्यामुळे प्राचीन नद्यांचे मार्ग आणि भारतीय भूखंडाचा भूवैज्ञानिक इतिहास उलगडला
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/