आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेला ग्राफिन आधारित जलविरोधी पदार्थ गोड्या पाण्याच्या संकटावर तोडगा ठरू शकतो.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/