आयआयटी मुंबई आणि भारतीय रेल्वेचे नवीन संशोधन सुचवते की आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी समान वेळी धावणाऱ्या गाड्यांचा गट करून त्यांचे नियोजन केले तर वेळपत्रक अधिक सुसूत्र करणे शक्य आहे
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/