भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी मोबाइल सेवा देणार्या कंपन्यांना मोबाइल साधनांसाठी कार्यक्षमपणे नेटवर्क निवडता येईल असे अल्गॉरिथ्म विकसित केले आहे.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/