भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संशोधकांनी अन्न आणि पाण्यातील प्रतिजैविकांची पातळी मोजण्यासाठी एक साधा सोपा आणि अभिनव संवेदक विकसित केला आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संशोधकांनी अन्न आणि पाण्यातील प्रतिजैविकांची पातळी मोजण्यासाठी एक साधा सोपा आणि अभिनव संवेदक विकसित केला आहे.
शहरी भागातील कुपोषणावर मात करण्यासाठी नवीन वैविध्यपूर्ण व चविष्ट पूरक अन्नाची संशोधकांकडून शिफारस
संशोधकांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर नैसर्गिक वायूच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि दूषित पाण्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी भारतातील सांडपाणी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचा नव्या अभ्यासाद्वारे प्रस्ताव
वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या जलसमस्येवर तोडगा म्हणून भूजलाचा अतिरिक्त उपसा हे दक्षिण भारतातील भूजल पातळी धोकादायक वेगाने खालावण्याचे प्रमुख कारण असल्याचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांचे मत आहे.
धोकादायक ड्रायव्हिंगची परिस्थिती ओळखण्यासाठी संशोधकांनी रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक समजून घेतले.
शोधकांनी 'सार्स कोव्ह 2' (SARS-CoV-2) विषाणूग्रस्त कफ क्लाउड (खोकल्यातून बाहेर पडलेले जलकण) हवेत कसा पसरतो याचा अभ्यास केला.
बालकांमधील कुपोषण, सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आणि लठ्ठपणा यांच्या मूल्यमापनासाठी संशोधकांकडून नवीन पद्धतीचा वापर
टेनिसच्या खेळात माहिती व प्रसारण तंत्रज्ञानावर भर असतो असे अभ्यासात दिसून आले आहे.