भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अमित अग्रवाल यांना वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) तर्फे शांति स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हा सन्मान प्रा. अग्रवाल यांचे द्रायुयामिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि विशेषतः सूक्ष्म द्रायू साधनांत त्यांच्या प्रायोगिक, सैद्धांतिक व संख्यात्मक कामगिरीसाठी दिला गेला आहे.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/