संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.

वायू प्रदूषणाचे आरोग्यावरील गंभीर दुष्परिणाम भारतातील शहरांत आणि ग्रामीण भागात सारखेच संभवतात असे नवीन संशोधनात आढळले आहे.

Read time: 1 min

पर्यावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर, कृषीविषयक सुयोग्य धोरणांचे पर्याय शोधण्यासाठी वैज्ञानिकांकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागांचे सर्वेक्षण

Read time: 1 min

उपग्रहांमधील रडार मधून मिळालेली माहिती वापरून संशोधकांनी सोयाबीन आणि गव्हाच्या पीकांची वाढीस कारणीभूत असलेल्या प्राचलांचा अंदाज बांधला 

 

Read time: 1 min

२०१३ मध्ये ५० हून अधिक अर्भके अट्टपडीमध्ये मरण पावली. केरळ मधील पालक्काड जिल्ह्यातील एक संरक्षित भाग म्हणून याची ओळख आहे. ह्या घटनेने आणि त्यानंतरच्या काही वर्षात झालेल्या मृत्यूंनी इथे राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या आरोग्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. बालमृत्यूदर आणि कुपोषणासारख्या प्राथमिक आरोग्य समस्यांचे वाढलेले प्रमाण याला कारणीभूत होते.

Read time: 1 min

पुराची जोखीम अधिक असलेल्या गावांसाठी पुराचे पूर्वानुमान वर्तवताना स्थानिक व सार्वत्रिक माहितीचा उपयोग

Read time: 1 min

शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकर च्या फेऱ्यांचे वेळापत्रक योजण्यासाठी संशोधकांनी व्यवहार्य चौकट तयार केली

Read time: 1 min