भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई ह्यांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की शहरी-ग्रामीण संक्रमण क्षेत्रात संसाधने आणि उपजीविकेची साधने ह्यात मोठ्या प्रमाणात अनपेक्षित बदल होत आहेत.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/