तीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/